अरे हे चाललंय तरी काय ?

अरे हे चाललंय तरी काय ?

तमाम देशवासीय आज रामनामाचा जप करत असताना देशात क्षणाक्षणाला स्त्रियांचा अपमान होत आहे. वर्तमानपत्र उघडा किंवा दूरचित्रवाणी संच लावा.  सगळीकडे ह्या संदर्भातील बातम्याच दिसतात. खून, बलात्कार, हुंडाबळी, विनय भंग . . . यादी वाढतच चालली आहे .
हे सर्व वाचून बघून चीड येते व हताशपणासुद्धा जाणवतो. आज आपण इतके क्रूर, हिंस्र झालो का आहोत? हे चालालंय तरी काय? कधी थांबणार हे? लोकांना माणुसकीची शिकवण द्यायला देवालाच पुन्हा एकदा जन्म घ्यावा लागणार बहुतेक . 

Post a Comment